Eshala

Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday, 15 January 2026

January 15, 2026

नववी हिंदी 9.मेरे पिताजी

 निम्नलिखित शब्दों को पढ़कर उनके लिए पाठ में प्रयुक्त

विशेषताएँ लिखिए:


(i) जूता....

उत्तर -जूता -- काला


(ii) पाजामा....

उत्तर -पाजामा ढीला


(iii) अचकन....

उत्तर -ढीला


(iii) अचकन

उत्तर -खूब फबने वाली


(iv) टोपी....

उत्तर -टोपी दुपल्ली


संजाल पूर्ण कीजिए :

 उतार-

परिच्छेद में प्रयुक्त भाषाएँ और बोलियाँ

उत्तर -ब्रजभाषा

संस्कृत

उर्दू

अवधी

January 15, 2026

नववी हिंदी लोकभारती 4. सिंधु का जल

 पावन जल स्नान करने वालों से नहीं पूछता

-उनकी जात उनका मजहब उनका धर्म


आकृति पूर्ण कीजिए :


प्राकृतिक जलस्रोत

उत्तर-हिमानी झरना झील नदी


*(3) संगीत-लय निर्माण करने वाले शब्द कविता से ढूँढ़कर

लिखिए :

उत्तर : प्रवाहमान पहचान, हलचल कलकल, धर्म- मर्म,

दुश्मन - हिंदुअन ।


भिन्नार्थक शब्दों के अर्थ लिखिए और ऐसे अन्य दस शब्द ढूँढ़िए :

(1) अलि - भौंरा - 

आली - सखी

2) अन्न- अनाज 

     अन्य- दूसरा

 3) ओर -तरफ

    और -तथा

4) कुल - वंश

किनारा कूल

5) चिर सदा

चीर - वस्त्र

 (6) दिन- दिवस

   दीन - गरीब


निम्नलिखित सहायक क्रियाओं को वाक्य में प्रयोग

कीजिए :

(i) होना (ii) पड़ना (iii) रहना (iv) करना । 

उत्तर : (i) आपने साबरमती आश्रम देखा होगा ।

(ii) इच्छा न होते हुए भी मुझे खाना खाना पड़ा ।


(iii) पेट में दर्द होने के कारण मुन्ना सारी रात रोता रहा ।


(iv) अब हम छुट्टियों में रोज घूमने जाया करेंगे।


*(2) सहायक क्रिया पहचानकर लिखिए :

उत्तर -(i) हम मेहरानगढ़ किले की ओर बढ़ने लगे।

 (ii) काँच का कार्य पर्यटकों को आश्चर्यचकित कर देता है।

उत्तर : (i) लगे (लगना) 


प्रेरणार्थक क्रिया का रूप पहचानकर उसका वाक्य में प्रयोग कीजिए

(i) जिसे वहाँ से जबरन हटाना पड़ता था । (ii) महाराजा उम्मेद सिंह द्वारा निर्मित होने से उम्मेद भवन कहलवाया जाता है।

उत्तर -(i) हटाना -शिक्षिका ने तरणताल के पास से सभी बच्चों को हटाया।

(॥) कहलवाया -माँ ने कहलवाया है कि जल्दी घर आना

January 15, 2026

6 वी नागरिकशास्त्र ५. जिल्हा प्रशासन

सहावी नागरिकशास्त्र

 ५. जिल्हा प्रशासन

१) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ? 

उत्तर : जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो.  

 -------------------

 २) तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते ? 

 उत्तर: तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर  असते. 

   -------------------

३) न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते?

 उत्तर: भारताचे सर्वोच्च न्यायालयायव्यवस्थेच्या शिरोभागी असते. 

 -------------------

४) कोणकोणत्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते?

 उत्तर:  त्सुनामी, पूर, चक्रीवादळ, भूकंप, भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते

 -------------------

५) तहसीलदाराची कामे. 

उत्तर : (१) तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी असतो

 (२) तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम करतो.

  -------------------

 ६). जिल्हा पोलीस प्रमुखाची कामे,

  उत्तर :  (१) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा पोलीसप्रमुख (२) जिल्हात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तो जिल्हाधिकाऱ्याला मदत करतो 

   -------------------

७) जिल्हा न्यायाधीशाची कामे. 

उत्तर : (१) जिल्हयाच्या पातळीवर असलेल्या अधिकारक्षेत्रात करून त सोडवणे 

(२) संघांचे वेळीच निराकरण करणे

 (३) जिल्ह्यातील त्यांची सुनावणी करून अंतिम निकाल देणे, ही जिल्हा न्यायाधीशाची कामे असतात. 

  -------------------

८). आपत्ती व्यवस्थापन.

 उत्तर : आपणाला अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड दयावे लागते आपलोच्या काळात लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते; जीवितहानी होते म्हणून अशा आपत्तींना कसे सामोरे जावे याचे प्रशिक्षण लोकांना असणे जरुरीचे असते. आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला 'आपत्ती व्यवस्थापन' असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सहभागी असते या व्यवस्थापनात आपत्तींची पूर्वसूचना देणाऱ्या तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाते 

  -------------------

९).जिल्हाधिकाऱ्यांची कामे. 

उत्तर : जिल्हाधिकाऱ्याला पुढील कामे करावी लागतात- 

(१) शेतीविषयक कामे शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायदयांची दुष्काळ, : चाऱ्याची कमतरता अशा प्रश्नांवर उपाययोजना करणे

 (२) कायदा व सुव्यवस्थेसंबंधित कामे जिल्हयात शांतता ठेवणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे, तणावाच्या परिस्थितीत सभाबंदी वा संचारबंदी जारी करणे. 

 (३) निवडणुकीसंबंधातील कामे निवडणुकीच्या संदर्भ आवश्यक निर्णय ने पार पाडणे, मतदार यादया अद्ययावत करणे. 

 (४) आपत्ती व्यवस्थापनविषयक कामे आपत्तीच्यावेळी त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे, त्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देणे आणि आपत्तिग्रस्तांचे पुनर्वसन करणे.

 -------------------

१०). भारतातील न्यायव्यवस्था. 

उत्तर : भारताच्या संविधानाने तयार केलेल्या न्यायव्यवस्थेत भारताचे सर्वोच्च न्यायालय हे शिरोभागी आहे. त्यानंतर उच्च न्यायालये असतात. त्याखालोखाल कनिष्ठ न्यायालये असतात कनिष्ठ न्यायालयात जिल्हा न्यायालये, दिवाणी व सत्र न्यायालये, तालुका न्यायालये व महसूल न्यायालये यांचा समावेश होतो.

 -------------------

January 15, 2026

6 वी मराठी 2 सायकल म्हणते, मी आहे ना!

 इयत्ता सहावी

मराठी बालभारती

2    सायकल म्हणते, मी आहे ना!

 १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा :

(१) मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात ? उत्तर : मुले सायकलचा वापर पुढील गोष्टी आणण्यासाठी करतात (१) दुकानातून साबण आणणे (२) भाजीपाला आणणे (३) आजोबांच्या औषधाच्या गोळ्या आणणे (४) कधी दूध आणणे (५) छोटी-मोठी इतर कामे करणे

----------------------------

(२) सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, असे का म्हटले आहे ?

 उत्तर : घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुप्फुसे अधिक कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात. अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय पायांचे स्नायूही बळकट होतात. म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, असे म्हटले आहे. 

 ----------------------------

(३) सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला ?

उत्तर : १६९० साली फ्रान्सच्या सिव्हर्क यांनी पहिली सायकल बनवली. तिला गती यावी, म्हणून १८७६ साली डॉ. लॉसन यांनी पेडलला साखळीची दंततबकडी बसवली. नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला. आता सायकल बरीच आधुनिक झाली आहे. सायकलला आता गिअर जोडले गेले आहेत. शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते, तर पर्यटनासाठी वेगळी बांधणी असते. अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेले..

---------------------------

 प्रश्न २. पुढील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा :

उत्तरे : (१) वैयक्तिक फायदे :

 (१) व्यायाम

 (२) माफक किंमत

 (३) पार्किंग सुलभ. 

 (२) सामाजिक फायदे : 

(१) वायू प्रदूषण नाही 

(२) वाहतूक कोंडी नाही.

 (३) अपघातांचे प्रमाण कमी. 

(३) राष्ट्रीय फायदे : 

(१) पेट्रोल व डिझेल या इंधनांची बचत 

(२) इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही

------------------

(3) आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा, असे सर्वांनी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील ? 

उत्तर : फायदे : 

 (१) इंधनाची बचत होईल.

(२) वायू प्रदूषण कमी होईल.

(३) वाहतुकीची कोंडी होणार नाही.

(४) स्वतःचे श्रम वाचतील.

----------------------------

(4)* (२) तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा, यासाठी तुम्ही कोणकोणते

प्रयत्न कराल ?

उत्तर : (१) सायकलच्या वापराचे महत्त्व पटवून देईन.

 (२) इंधनाची बचत कशी होते, हे सांगेन. 

 (३) अपघातांची भीती नाही, हे सांगेन..

  (४) पार्किंगची समस्या उद्भवणार नाही.

   (५) आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो.. 

   (६) वायू प्रदूषणापासून मुक्तता होईल. 

   (७) पैशांची बचत होईल.

----------------------------

   भाषाभ्यास व व्याकरण

(5) पुढील शब्दांचे अर्थ समजून घ्या :

(१) प्रचार व प्रसार (२) विश्वास व आत्मविश्वास.

उत्तरे : (१) प्रचार म्हणजे एखादी गोष्ट पुनः पुन्हा ठामपणे सांगून पटवून देणे. प्रचार मुद्दामहून जाणीवपूर्वक करावा लागतो. प्रसार म्हणजे प्रचार केलेली गोष्ट फैलावणे. प्रसार आपोआप होतो.

(२) विश्वास म्हणजे खात्री. अनेक चांगल्या मूल्यांवर आपण विश्वास ठेवतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आपल्यातील कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे.

----------------------------

(6) हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे पुढील शब्दांचे अर्थ लिहा : 

(१) कधीमधी - म्हणजे कधीतरी किंवा अधूनमधून.

(२) अवतीभवती म्हणजे आजूबाजूला किंवा चोहीकडे.

 (३) धामधूम - म्हणजे जल्लोष.

(४) फेरफटका - म्हणजे फिरणे किंवा प्रवास करणे.

(५) साधेसुधे - म्हणजे खूप साधे.

----------------------------

(7) 'आडरस्ता' यासारखे आणखी शब्द लिहा.

उत्तर: आडगल्ली

आडवाट

आडमार्ग

शब्दांच्या जाती

आडगाव

----------------------------

(8)  पुढील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा :

सतलज, बाग, कविता, लाडू, आंबेगाव, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, प्राजक्ता, मराठी, आई, कापड,

सामान्यनाम_बाग, लाडू, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, आई, कापड

विशेषनाम_सतलज, कविता, आंबेगाव, प्राजक्ता, मराठी, बंडू, सह्याद्री

----------------------------

 पुढील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा :

(१) रखडत चालणे : दिवसभर काम करून दमल्यामुळे महादू घरी रखडत चालला होता.

 (२) धडा शिकणे : नालेसफाई केली नाही, तर रोगराई पसरते असा लोकांनी धडा शिकला. 

 (३) हातभार लावणे : शाळेच्या बांधकामात काही शिक्षकांनीही हातभार लावला.

----------------------------

२. लेखन विभाग

निबंध : 

(11)संगणक तुमच्याशी बोलू लागला, तर... कल्पना करा व लिहा. 

उत्तर : मी संगणक बोलतोय...!

मुलांनो, मी तुमचा मित्र संगणक बोलतोय. तुम्हांला मी खूप आवडतो, हे मला माहीत आहे. कारण मी तुम्हांला घरबसल्या इंटरनेटद्वारा हवी ती माहिती देतो. विकिपीडिया किंवा अनेक वेबसाईटवरून तुम्हांला मी हवी तितकी, हवी तेवढी माहिती देतो. माझी अनेक कार्ये जाणून घ्या. पण माझा दुरुपयोग करू नका. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणाल तितका वेळ तुम्हांला उपलब्ध आहे. मी कधी थकत नाही, कंटाळा करीत नाही अथवा तुमच्यावर नाराजही होत नाही. मी तुमचा खरा मित्र आहे. त्यामुळे तुम्हीही माझी काळजी घ्यायला हवी. काही तासच माझा वापर करा. सतत माझ्यासमोर बसून डोळे खराब करून घेऊ नका. मित्र तोच जो योग्य सल्ला देतो. मग माझे ऐकाल ना !!!!

-----------------------

(12)* • सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळींत लिहा.

उत्तर : (एक सायकल रस्त्यावरून हळू चाललेली असताना एक मोटारसायकल भरधाव येते -)

मोटारसायकल :ए. हळूबाई, किती हळू चाललीयस, मी बघ किती जोरात जातेय..

सायकल: वेगाने कशाला जायचं ? मला माणसांची काळजी आहे. दुखापत झाली म्हणजे....

मोटारसायकल : अहा रे घाबरट ! तू किती शामळ !! माझा तोरा बघ! ऐट बघ !!

सायकल:तोरा काय कामाचा? आपण वाहन आहोत नि वाहनांचं कर्तव्य हे असतं की, माणसांनाइच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणं!

मोटारसायकल :बरे! बरे! फार उपदेश करू नको. माझा रुबाब बघ, वेग तरुणांना मीच आवड

सायकल:पण तू खूप महाग आहेस. मी परवडते सर्वसामान्य माणसांना. शिवाय माझ्यामुळे इंधनवाचते. तुझ्यामुळे किती तरी वायू प्रदूषण होत

मोटारसायकल : तुझं खरं आहे बाई। पटलं मला! इथून पुढे मी ऐट दाखवणार नाही. 

सायकल:तू विचार करतेस, हे मला आवडलं. आपण दोघी मैत्रिणी आहोत. चल सोबतच जाऊया.

------------------------------

January 15, 2026

6 वी नागरिकशास्त्र४. शहरी स्थानिक शासन संस्था

 सहावी नागरिकशास्त्र

४. शहरी स्थानिक शासन संस्था

१) शहरांमध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात? 

उत्तर :शहरांमध्ये पुढील समस्या 

(१) निवाऱ्याच्या अपुऱ्या सोयी 

(२) जागेची टंचाई

 ३) वाहतुकीची सतत होणारी कोंडी

 ४) कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या

 (५) वाढती गुन्हेगारी

  (६) वाढत्या गलिच्छ वस्त्या व त्यात मोठया प्रमाणावर राहणारी लोकसंख्या व आरोग्याच्या सोयींची कमतरता 

  (७) पिण्याच्या पाण्याची टंचाई  

   -------------------

२) महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. उत्तर :महानगरपालिकेचा कारभार पुढील विविध समित्यांमार्फत काल 

 (१) स्थायी समिती 

 (२) शिक्षण समिती 

 (३) आरोग्य समिती

 (४) परिवहन समिती

 (५) पाणी पुरवठा समिती इत्यादी.

 -------------------

(३) खेड्यामध्ये मिळणाऱ्या अशा कोणत्या सोयी शहरांमध्ये मिळतात? 

उत्तर :खेड्यांमध्ये न मिळणाऱ्या पुढील सोयी आपणाला शहरांमध्ये मिळतात :

  (१) उदयोग आदि व्यवसायाच्या संधी

   (२) सेवाक्षेत्र 

   (३) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारा रोजगार 

   (४) मनोरंजनाद विविध साधने

    (५) कला व साहित्य यांच्या सोयी 

    (६) वाहतुकीच्या विविध सोयी  

     -------------------

४) नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे विविध मार्ग कोणते ते लिहा. उत्तर : 

(१) नगरपरिषदेला घरपट्टी, शिक्षणकर, पाणीपट्टी, बाजारकर, उत्सव कर यादवारे उत्पन्न मि तसेच

 (२) राज्य शासनाकडूनही नगरपरिषदेला अनुदान मिळते.

 -------------------

 ५). नगरपरिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो ? 

 उत्तर :नगरपरिषदेच्या आवश्यक कामामध्ये पुढील कामांचा समावेश होतो

   (१) पिण्याच्या पाण्याचा - पुरवठा करणे. 

   (२) सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिःसारणाची व्यवस्था करणे.

    (३) सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे.

    (४) जन्म-मृत्यू व विवाह यांच्या नोंदी करणे. 

    (५) प्राथमिक शिक्षणाची सोय करणे. 

      -------------------

६).नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते?

 उत्तर : (१) पूर्णतः खेडेही नाही आणि पूर्णतः शहरही नाही अशी काही ठिकाणे राज्यात असतात. 

 (२) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात; तेथील कारभार पाहण्यासाठी 'नगरपंचायत' ही स्थानिक शासनसंस्था असते.

  -------------------

 ७). नगरपरिषदेच्या अध्यक्षाची कामे लिहा.

  उत्तर :नगरपरिषदेच्या अध्यक्षाला पुढील कामे करावी लागतात .

   (१) नगरपरिषदेच्या होणाऱ्या सर्व सभांचे अध्यक्ष स्थान स्वीकारणे. 

   (२)सभेच्या कामकाजाचे नियमन करणे

   (३) नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवणे

   (४) शहराच्या विकासाच्या योजनांबाबत निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे

 -------------------

८)नगरपरिषदेची ऐच्छिक कामे :

 उत्तर :(१) सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणे.

   (२) रस्त्यांसाठी जागेचे संपादन करणे.

    (३) गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे. 

    (४) सार्वजनिक बागा व उदयाने बांधणे. 

    (५) गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे. 

    (६) ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, व्यायामशाळा, मनोरंजन गृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे.

     -------------------

 ९). महानगरपालिका आयुक्ताची कामे : 

 उत्तर :(१) महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख या नात्याने प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते.

   (२) महानगरपालिकेच्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. 

   (३) महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो. (४) महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो. 

    -------------------

१०)महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग :

 उत्तर : महानगरपालिकेला पुढील मार्गांनी उत्पन्न मिळते :

  (१) घरपट्टी

  (२) पाणीपट्टी 

  (३) मालमत्ता कर

  (४) व्यवसाय कर 

  (५) मनोरंजन कर

   (६) कर्ज उभारणी 

   (७) राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान.

 -------------------

January 15, 2026

दहवी मराठी १४. काळे केस

 १४. काळे केस 


कृती २ : (आकलन कृती)


(१) कारणे शोधा :


(i) लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही;    - 


  कारण  - लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.



(ii) लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; 


  कारण   - तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.





(२) पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :  



  (i) केसभर विषयांतर     -   अगदी थोडेसुद्धा विषयांतर.



  (ii) केसांत पांढरं पडण्याची लागण  - केस पांढरे होणे

 


  (iii) केसांचा बुजलेला पांढरेपणा   - कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.






कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)


• (२) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र  असते, याबाबतचे तुमचे मत स्पष्ट करा.


         उत्तर :  प्रत्येकाची विचार करण्याची सवय वगैरे वेगवेगळी असते हे मला आता पटू लागले आहे. आम्ही विद्यार्थी म्हणजे मोठे लेखक नव्हेत. लेखकांना विविध प्रकारे विचार करावा लागतो. आम्हांलाही तसा विचार करावा लागतो का? मी माझे नीट निरीक्षण केले आहे. होय, विचार करावा लागतो. लेखकांनी हे असे इथे का म्हटले आहे? आपण असे कधी म्हणतो का? यावर कोणता प्रश्न येऊ शकेल ? त्याचे उत्तर कसे तयार करायचे? असे अनेक प्रश्न मला पडतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. हे सर्व म्हणजे आमचा अभ्यास हा विचार करण्याचाच भाग आहे.

         मला माझा अभ्यास रात्री करायला खुप आवडते, सर्व जग सि झालेले असते. कुठेही खरटखुट्ट होत नाही, आपण आणि आपला अभ्यास, मग कितीही जागरण करावी लागली, तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही, माझी एक मैत्रीण आहे. तिला सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते, सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ती अलग श अभ्यास करू शकते, आमच्या एका मित्राला संध्याकाळी कूल खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते, आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला चसणे आवडते, कारण काय, तर सकाळी वर्गात शिकवलेले मनान ताजे असते! विशेष म्हणजे त्या त्या वेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो, म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि बैक वेगवेगळी असते, हेच खरे. 





कृती १: (आकलन कृती)


 (२) आकृत्या पूर्ण करा :


  (i) | तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकांना दिसलेली दृश्ये 


       - भिंतीच्या व कौलारांच्या उंचसखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात.

      

       - पावसाळ्यात दिशा धूसर बनतात.

       

       - कधी कधी पाऊस रिमझिमतो.

       

       - कधी कधी पाऊस धोधो कोसळतो.






(ii) लेखक सर्वकाळ  विचार करताना शोधतात त्या गोष्टी


     - नव्या नव्या कल्पना


    - अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द . 




कृती २ : (आकलन कृती) 


(१) पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :


 (i) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड 


      -    प्रकाशामुळे चमकणारे झाड 







कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) 


  (१) लेखकांनी खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्यावरून केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.


        उत्तर : खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. पण कलप लावणे हे काम जिकिरीचे असते. खर्चिक, वेळखाऊ आणि कंटाळवाणे असते. कधी कधी ते राहन जाते. अर्धवट पांढरे-तांबूस केस माणसाचे रूप दयनीय बनवतात. शिवाय कलपाचा एक वाईट परिणामही होतो. कलपामुळे सगळेच केस विलक्षण वेगाने पांढरे होत जातात. चांगले करायला जाता जाता वाईट घडते ते हे असे. 

        वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत  जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.




(२) परगावी गेल्यानंतर लेखकांना आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा. 


        उत्तर : लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे, तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे. जुन्या आठवणी निघायच्या. जुन्या आठवणी काढून सर्वजण आपला जुना काळ जागवायचे. सर्वच माणसे तसेच करतात. बालपणीच्या काळात निव्र्व्याजपणा असतो. त्या वेळच्या कृतींमध्ये डावपेच नसतात. एक प्रकारचा निर्मळपणा •असतो. लेखक आणि त्यांचे जुने स्नेही जुन्या आठवणी काढून काढून त्या निर्मळपणाचा आनंद घेऊ पाहायचे..

         जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जाते. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जाते. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.

January 15, 2026

नववी हिंदी, लोकभारती, 8.शिष्टाचार

 आकृति पूर्ण कीजिए :


श्रीमती की विशेषताएँ :

उत्तर-किसी पर विश्वास नहीं करती थी।


→ घर में उनकी हुकूमत थी ।


→ पति पर गुस्सा आता तो अंग्रेजी में बात करतीं।


→ नौकर पर गुस्सा आता तो गालियों में बात करतीं ।


श्रीमती के नौकरों के बारे में विचार

उत्तर -झूठे


गलीज


लंपट


ऐसे प्रश्न तैयार कीजिए, जिनके उत्तर निम्न शब्द हों :

(i) बरखास्त (ii) हेतू की (iii) नौकर के (iv) निमंत्रण-पत्र

उत्तर - (i) श्रीमती दिन में दस-दस बार हेतू को नौकरी से क्या करती?

(ii) किसकी पीठ मजबूत थी ? (iii) चाबियों का गुच्छा किसके हाथ में रहने लगा ?

(iv) मित्रों-संबंधियों को क्या लिखे जाने लगे ?


) विधानों के सामने दी हुई चौखट में सत्य / असत्य लिखिए: (i) अगले दिन श्रीमती ने अपना ट्रंक खोलकर |

अपनी चीजों की पड़ताल शुरू की।

उत्तर -सत्य


(ii) मुंडन के बाद इससे बात करेंगे|

उत्तर -असत्य


(iii) श्रीमान आपे से बाहर होने लगे।

उत्तर -सत्य


(iv) साहब मुझे जाने दो, मैं अब नहीं लौटूंगा।

उत्तर -असत्य


दिए गए अव्यय भेदों के वाक्य परिच्छेद से ढूँढ़कर लिखिए:

(i) क्रियाविशेषण अव्यय

-उत्तर -साहब, मुझे जाने दो, मैं जल्दी लौट आऊँगा।


(ii) समुच्चयबोधक अव्यय

दोनों इस नतीजे पर पहुँचे कि इस वक्त चुप हो जाना ही -ठीक है।


(iii) संबंधबोधक अव्यय

-इस पर श्रीमान आपे से बाहर होने लगे।


(iv) विस्मयादिबोधक अव्यय ।

- इस अव्यय से संबंधित कोई वाक्य नाही



(3) विधानों के सामने दी हुई चौखट में सत्य / असत्य लिखिए: * 

(1) सहसा हेतू की आँखों में आँसू आ गए।

उत्तर -सत्य


(ii) बके हुए श्रीमान घर से दफ्तर जा रहे थे।

उत्तर -असत्य



(iii) गमी वाले घर में यह नहीं कहते।

उत्तर -असत्य


(iv) बाबू रामगोपाल को सुनकर दुख हुआ।

उत्तर -सत्य

January 15, 2026

नववी हिंदी लोकभारती, 6.निसर्ग वैभव

 आकृति पूर्ण कीजिए :

कविता में आए प्राकृतिक सौंदर्य के घटक

उत्तर -पुलकित तृण दल

गिरि-शिखर

फूलों की ज्वालाएँ

तितलियाँ


कविता की पंक्तियों को उचित क्रमानुसार लिखकर प्रवाह तख्ता पुर्ण कीजिए :

उत्तर -(|)परिचित मरकत आँगन में


(ii) निर्जन में कर संध्यावंदन


*(iii) निश्चल तरंग-सी स्तंभित


कविता की पंक्तियों को उचित क्रमानुसार लिखकर प्रवाह तख्ता पूर्ण कीजिए:

ii) अभिशापित हो उसका जीवन ?

उत्तर -(ii) ईश्वर का प्रतिनिधि नर

January 15, 2026

नववी हिंदी, 11 निर्माण के पावन युग में

 [22/07, 6:36 pm] Jarhande Ram Aruna: कृति 2 : (आकलन कृति)


* (1) आकृति पूर्ण कीजिए :


कवि की दृष्टि से मित्र की परिभाषा

-स्वार्थरहित प्रेम


-साथ देने वाला


-धन के कोई मतलब नहीं


-धोखा न देने वाला


(1) आकृति पूर्ण कीजिए :


बिना सोचे काम करने के परिणाम

-काम बिगड़ जाता है।


जग में हँसी होती है।


किसी भी काम में मन नहीं लगता।


→ पछताना पड़ता है।


• (2) कवि के मतानुसार मनुष्य की विचारधारा स्पष्ट कीजिए


(i) ऋण लेते समय-

उत्तर-  मीठे वचन बोलना झूठ बोलना I


(ii) ऋण लौटाते समय

 उत्तर- मारने दौडना कागजों को झूठा बताना |


(iii) सयानों के काम

उत्तर-(1) ईश्वर का स्मरण करना।


(2) परमार्थ के काम करना ।


(3) अपना आचरण सही रखना।


(4) अपनी प्रतिष्ठा का ध्यान रखना।


(iii) बड़ों के द्वारा दी गई सीख

उत्तर -अपना आचरण सही रखना, अपनी प्रतिष्ठा का ध्यान रखना


हाथ' शब्द पर प्रयुक्त कोई एक मुहावरा लिखकर उसका

वाक्य में प्रयोग कीजिए :

उत्तर : हाथ बँटाना - सहायता करना । 

वाक्य : सलिल माँ के सभी कामों में हाथ बंटाता है।

[22/07, 6:36 pm] Jarhande Ram Aruna: निर्माणों के पावन युग में हम इसे न भूलें -

उत्तर -नूतन अनुसंधान

चारित्र निर्माण

वसुधा का कल्याण


हम जिन्हें न भुलाएँ, वे-

उत्तर -संस्कृति का सम्मान करना

जीवन का उत्थान करना

January 15, 2026

दहवी हिंदी १.भारत महिमा

 हिंदी.  १. भारत महीमा



कृति 1 : (आकलन)


(1) नाम लिखिए: 


 कविता में प्रयुक्त दो धातुओं के नाम-


   - लोहा 

   

   - स्वर्ण





(5) निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए: 


   (i) कहीं से हम आए थे नहीं।


       - हम भारतवासी किसी अन्य देश से आकर यहाँ नहीं बसे। हम यहीं के निवासी हैं। सभ्यता के प्रारंभ से हम यहीं रहते आए हैं।







कृति 1 : (आकलन) 


(1) आकृति पूर्ण कीजिए :


     भारतीय संस्कृति की दो विशेषताएँ -


      - दानशीलता 

   

      - अतिथि सत्कार




 (2) उचित जोड़ियाँ मिलाइए :


    

   संचय सत्य अतिथि रल वचन दान हृदय तेज देव


    (i) संचय        -  दान   

    

   (ii) सत्य         -   वचन


   (iii) अतिथि     -   देव


   (iv) रत्न          -  तेज ।





निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए, :


 (i) वही हम दिव्य आये संतान ।


      - भारतवासी आर्य थे और हम उन्हीं आयों की दिव्य संतानें हैं।

 


 (ii) किसी को देख न सके विपन्ना


      - भारतीय कभी किसी को दुखी नहीं देख सके। दीन-दुखियों की सेवा करने के लिए हम भारतीय सदैव तत्पर रहते हैं।


• निम्नलिखित मुद्दों के आधार पर पद्य विश्लेषण कीजिए :

(1) रचनाकार का नाम → जयशंकर प्रसाद। 

2) रचना की विधा → कविता ।

(3) पसंद की पंक्तियाँ → व्योमतम पुंज हुआ तब नष्ट, अखिल संसृति हो उठी अशोक। 

(4) पंक्तियाँ पसंद होने का कारण → भारतीयों ने पूरे विश्व   में ज्ञान का प्रसार किया, जिसके कारण समग्र संसार आलोकित हो गया। अज्ञान रूपी अंधकार का विनाश हुआ और संपूर्ण सृष्टि के सभी दुख-शोक दूर हो गए।

(5) रचना से प्राप्त संदेश / प्रेरणा → हमें सदैव अपने देश   और  इसकी संस्कृति पर गर्व करना चाहिए। जब भी आवश्यकता पड़े, देश के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर देने के लिए तत्पर रहना चाहिए।