Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 3 July 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 




 भारूड हा काव्य प्रकार कोणी रूढ केला ?

-संत एकनाथ


पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ?

-१७८४


 दुसरी गोलमेज परिषद साली भरली ?

-१९३१


चौरीचौरा घटनेनंतर ही चळवळ संपुष्टात आली? -

-असहकर चळवळ


 ब्रिटीश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया असहकार कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला ?

- गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९५८

आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता याची स्थापना पंडिता केली ?

-पंडिता रमाबाई


 पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देवून यांच्या कार्याच्या गौरव केला ?

-महर्षी कर्वे


कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे?

 - राजर्षी शाह


कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? 

- चार्टर अॅक्ट १८३३


डॉ. बाबासहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह ...... या वर्षी केला ?

-1927 


अशोकाच्या  येथील स्तंभांवरून भारतात राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे ?

-सारनाथ


चाँदबिबीची राजधानी कोठे होती?

-अहमदनगर


महात्मा फुले यांनी समाजाची स्थापना केली ? -सत्यशोधक समाज


इतिहासात 'लाल, बाल आणि पाल' मध्ये 'पाल' होते ?

-बिपीनचंद्र पाल


'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

- म. ज्योतिबा फुले


'ग्रामगीता' कोणी लिहिली आहे ?

-संत तुकडोजी महाराज


भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

-प्रतिभाताई पाटील


१९०८ मध्ये 'सेवासदन' या संस्थेची स्थापना कोणी केली?

रमाबाई रानडे


 'बहामनी' राज्याची स्थापना कोणी केली? 

 -हसन गंगू


'चले जाव' या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले ?

-नानासाहेब कुंटे

No comments:

Post a Comment