सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
-कार्ल मार्क्स
गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
- १९९७
हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?
- सिंधू
रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता ?
- २० मार्च १९२७
सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे ?
- लॉर्ड बेंटिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते?
- पश्चिम बंगाल
जिजाऊ राजमाता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
- बुलढाणा
लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास असे म्हणतात
- विजयघाट
अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?
-कोलंबस
१६८१च्या कायद्यानुसार भारतातील कोठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली ?
- मुंबई, मद्रास, कोलकाता
भारतात १९५३ साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
- फाजल अली
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला ?
-२३ जुलै १८५६
श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते ?
-१९२० चे नंतर
बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
- पं. मदन मोहन मालवीय
स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते ?
-चित्तरंजन दास
भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबीनेट मंत्रीपद भूषविणारी महिला कोण होती?
- राजकुमारी अमृता कौर
कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता ? -
- बॅ. महमद अली जीना
ब्रिटीश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल
- वॉरन हेस्टींग
मनाचे श्लोक कोणी लिहिले ?
- संत रामदास
भारतात कोणते राज्य (भाषिक तत्वावर) सर्वप्रथम अस्तित्त्वात आले?
- आंध्र प्रदेश
No comments:
Post a Comment