Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Friday, 12 July 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 



शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ? 

-१६७४


पंजाब केसरी कोणास संबोधले जाते ?

-लाला लजपत राय


दुसरे मराठा - इंग्रज युध्द ठिकाणी झाले ?

 - असई (जालना), आडगा (अकोला), गाविलग 


भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आली

-२६ जानेवारी १९५४


 संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिका भारतीय न्यायसंस्थेस आहे, हे विधान 

- पुर्णत : बरोबर आहे


कोणत्या - राजाने महन्द्रादित्य ही पदवी घेतली

-कुमारगुप्त पाहिला


१८५७ या उठावास स्वातंत्र्ययुध्द कोणी संबोधले ?

-वि दा सावरकर


सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी आहे

१९३०-३४

-

पानिपतचे तिसरे युध्द वर्षी झाले

-१७६१


 तैनाती फौजेचे पध्दत कोणी सुरू केली?

-लॉर्ड वेलस्ली


हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे

-कालीबंगन


कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती ?

-महात्मा फुले


आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?

-सार्वजनिक काका 


मुस्लीम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते ? 

-नवाब सलिमुल्ला


 पेशवा नानासाहेब यांचा सेनापती - याने १८५७ च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

-तात्या टोपे


यांना आद्य क्रांतीकारक म्हणून संबोधले जाते.

-वासुदेव बळवंत फडके


अशोकाच्या भारत इतिहास संशोधक मंडळ येथे यांनी -स्थापन


 येथील स्तभांवरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात सारनाथ आले आहे?

-सारनाथ



भारत इतिहास संशोधक मंडळ .... येथे... स्थापन केली

- पुणे, वि. का. राजवाडे


महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार --- यांना म्हणतात.

-संत नामदेव


 भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 

 - व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

No comments:

Post a Comment