सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते ?
- खान अब्दुल गफार खान
सावरकर बंधूंनी नाशिक येथे १९०४ मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली ?
अभिनव भारत
'दिन-ए-इलाही' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
- अकबर
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळविण्यासाठी कोणी सत्याग्रह केले होते ?
-साने गुरूजी
कोणास आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखले जाते ? -वासुदेव बळवंत फडके
'डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया' ची स्थापना कोणी केली?
- वि.रा.शिंदे
कोणी 'पीपल्स एज्युकेशन' सोसायटीची स्थापना केली ?
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
गुरू गोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरू होते ?
-दहावे
शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणूका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ?
- मोरो त्र्यंबक पिंगळे
होमरूल चळवळीशी कोण संबंधित होते ?
- डॉ. अॅनी बेझंट
'उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा पाया खचला' असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?
-सविनय कायदेभंग
छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले ?
-इ .स.१८८४
कोणत्या वर्षीचा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो ?
-१९०९
कोणी इंग्रजाविरुध्द कुका चळवळ उभारली होती?
-गुरू रामसिंग
३० डिसेंबर ......रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली ?
-१९०६
कायमधारा पध्दत कोणी सुरू केली ?
-लॉर्ड कॉर्नवॉलिस
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
-दर्पण
शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक हे कोणी लिहिले?
-महात्मा फुले
कैसर-ए-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती ?
-पंडिता रमाबाई
दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते?
- मुकुंदराज पाटील
"शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।' हे कोणी म्हटले आहे?
-संत रामदास
No comments:
Post a Comment