सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली ?
-स्वातंत्र्यवीर सावरकर
चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती?
-सुर्यसेन
लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
- पंडीत श्यामजी कृष्ण वर्मा
फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला?
- नेताजी सुभाषचंद्र बोस
कोल्हापूर संस्थानात कोणी जाती-भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?
-राजर्षी शाहु महाराज
शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरु केली?
-खेडा
रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरूध्द महात्मा गांधीनी
कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले ?
-६ एप्रिल १९१
कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला ?
-सायमन कमिशन
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाच्या गुजरातमधील कोणते गाव निवडले होते ?
- दांडी
वास्को-द-गामा याने कालिकत येथे कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या?
-झामोरीन
इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवागी मिळविली ?
-सुरत
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई
-निद्रीस्त
कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता ?
- जर्मनी
आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या प्रकारची होती?
-पितृसत्ताक
महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते ?
-चोवीसावे
गौतम बुध्दांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत ?
-पात्नी
मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिध्द आहे ?
-लिओ नार्डो दी व्हिन्सी
बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती ?
- भगवान बुद्ध
ईलीयड व ओडीसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे?
-होमर
No comments:
Post a Comment