स्वतंत्र भारताचे संविधान कधी अंमलात आले ?
-२६ जानेवारी, १९५०
१९३८ साली हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली?
- स्वामी रामानंद तीर्थ
१९४५ साली डॉ. टी. बी. कुन्हा यानी गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना कोठे केली ?
- मुंबई
१९ डिसेंबर, १९६१ रोजी गोवा कोणाच्या वर्चस्वातून मुक्त झाला?
-पोर्तुगीज
निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ?
राष्ट्रपती
ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?
- सन 1986
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ?
-अॅलन ह्युम
कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे?
-विशालगड, सामानगड, रांगणा
पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे आहे?
- नृसिंहवाडी
कृष्णा नदीचा उगम कोठे आहे ?
-महाबळेश्वर
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
- मेघालय
चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे?
-कोल्हापूर
वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?
- नॉट्स
लोकमान्य टिळकांनी सुरू केले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते?
-इंग्रजी
'विद्यापीठ कायदा' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?
-रॅली कमिशन
भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत?.
- गडचिरोली
सेझ (SEZ) .... च्या विकासाशी संबंधित आहे .
- उद्योगधंदे
देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे होय
-संसद
आहारात लोहखनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
- अॅनिमिया
चौरीचौरा घटनेने हे आंदोलन संपुष्टात आले?
-असहकार
भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे?
-BSF
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
-डॉ. बी. आर. आंबेडकर
टीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?
- खान अब्दुल गफारखान
No comments:
Post a Comment