सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी
.......यांनी १९१६ रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली ?
-छत्रपती शाहू महाराज
'डेक्कन सभेची' स्थापना कोणी केली?
-महादेव गोविंद रानडे
'होमरूल चळवळ' कोणी सुरू केली?
-लोकमान्य टिळक
जंक्शनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते?
-अभिनव भारत
१९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील.
शाळकरी विद्यार्थ्यांनि हौतात्म्य स्विकारले?
-शिरीषकुमार घोष
महाराष्ट्रातील होमरूल लिगची चळवळ यांनी सुरू
केली ?
- लोकमान्य टिळक
स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?
- ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी धोरण स्वीकारले?
-अलिप्ततावाद
बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली ?
-केसरी
यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
-रत्नागिरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव 'आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे?
- मंडणगड (रत्नागिरी)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०४ मध्ये कोणती क्रांतीकारकाची संघटना स्थापन केली ?
-अभिनव भारत
कोणी सुधारक नावाचे वृत्तात सुरू केले?
- गोपाळ गणेश आगरकर
अजिंठा-वेरूळ येथील कैलास मंदीर कोणते वंशाचे राज्यकर्ते यांचे काळात निर्माण झाले आहे ?
-राष्ट्रकुट
सन १८८५ मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते ?
-व्योमेशचंद्र बॅनर्जी
सन १९०५ मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
- श्यामजी लिहिला
सरदार बल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?
-बार्डीली सत्याग्रह
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधीत नसलेली बाब कोणती?
सार्वजनिक पाणवठे खुले करण्याचे विधेयक संमत -करून घेतले
No comments:
Post a Comment