Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 9 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi


सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi



 वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला ?

-लॉर्ड कर्झन

---------------------------

थंड गोळा होवून पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देवून जिवंत करण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले, असे उद्गार कोणी काढले?

- लोकमान्य टिळक

--------------------------

१९१६ साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण ?

- बाबू अंबिका चरण मुजुमद

--------------------------

  भारतीय  स्वातंत्र्याचा कायदा कधी पारीत झाला? 

- १८ जुलै १९४६

--------------------------

 इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला ?

- सरदार उधमसिं

--------------------------

जैन धर्मीयांचे प्रथम तिर्थकर कोण आहेत ?

-ऋषभदेव 

--------------------------

असहकार चळवळ......... साली सुरू झाली ? 

-१९२०

--------------------------

प्लासीची लढाई कोणामध्ये झाली ?

-सिराज उद्दौला व इंग्रज 

--------------------------

 भारतास स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण

होते ?

-लॉर्ड क्लेमेट अॅटली

--------------------------

भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण ?

-लॉर्ड कॅनिंग

--------------------------

स्फुर्ती घेऊन १८९३ मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवार रूपांतर केले? 

- मुसलमानांच्या मोहरम सणावरून 

--------------------------

आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसुत्री योजनेचा मुख्य उद्देश कोणता ?

-गावात रामराज्य प्रस्थापित करणे.

--------------------------

नेल्सन मंडेला १० मे १९९४ रोजी दक्षिण अफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी किती वर्षे तुरूंगवास सोसला ?

-२७ वर्षे

--------------------------

भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरू झाली ? 

- १८५४

--------------------------

 या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदीर आहे?

- सिंधुदुर्ग

--------------------------

भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात अग्रदूत कोणाला संबोधतात ?

-जेम्स हिकी

--------------------------

सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

-१८७३

--------------------------

चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला ?

-१९२७  महाड

--------------------------

....... याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला ?

-लॉर्ड मॅकाले

--------------------------

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मध्ये झाली ?

-१८८५

--------------------------

उत्क्रांतवादाचा सिध्दांत कोणी मांडला ?

-चार्ल्स डार्विन

 

No comments:

Post a Comment