सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर (सन १९५७) प्रकाशित झाला ?
-द अनटचेबर्ल्स
---------------------------
काळी बीड शहराचे नाव होते असे म्हटले जाते?
- अंबानगर
---------------------------
सिंधु संस्कृतीमधील लोक धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते ?
-तांबे
---------------------------
शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यावर ते जावळीस आले असता जावळीच्या डोंगरावरील एक जागा त्यांच्या मनात फार भरली आणि त्या जागेवर त्यांनी किल्ला बांधून घेतला हा
किल्ला म्हणजेच
-प्रतापगड
---------------------------
शिवाजी महाराज ...... या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जौहर याने किल्ल्याला वेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले ?
-पन्हाळा
---------------------------
सन १९५० मध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात कोठे उभा राहिला ?
-प्रवरानगर - लोणी
---------------------------
१८२९ साली सतीची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय ?
-लॉर्ड विल्यम बेंटिक
---------------------------
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?
-लॉर्ड माऊंटबॅटन
---------------------------
कोणास 'सार्वजनिक काका' असे संबोधत असत ?
- ग. वा. जोशी
---------------------------
मिस क्लार्क होटेल या वसतीगृहाची स्थापना कोणी केली?
-शाहू महाराज
---------------------------
महावीर वर्धमान जैनधर्मीयांचे ...... तिर्थकर होत.
-चोविसावे
---------------------------
मुहम्म्द पैगंबराचे जन्मस्थान......
-मक्का
---------------------------
मुहम्मद पैगबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस म्हणून .....हे पहिले खलिफा बनले ?
-अबू बक्र
---------------------------
काँग्रेसने सायमन कमिशनचा निषध का केला?
-काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधीत्व नव्हते
---------------------------
......हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय ?
+वासुदेव बळवंत फडके
---------------------------
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा राज्यक्रांतीचा नारा होता ?
-फ्रेंच
No comments:
Post a Comment