सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
बहामनी राज्यातील इमामशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आहे ?
-अचलपू
इंडियन सिव्हील सर्व्हिस (आय.सी. एस) ही स्पर्धा उत्तीर्ण • होवून भारतीय सनदी सेवेत रूजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती.
-सत्येंद्रनाथ टागोर
'एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका' हा जगप्रसिध्द कोष काय आहे?
-विश्वकोश
'संन्यस्थ खड्ग' हे नाटक कोणी लिहिले?
-वि .दा. सावरकर
. हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय ?
-सिमुक
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली ?
-नाना जगन्नाथ शंकरशेठ
जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले ? -लालबहादूर शास्त्री
'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे पुस्तक कोणी लिहिले ?
- पं. जवाहरलाल नेहरू
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता ?
-रायगड
शिख धर्माचे तिर्थ असलेले मंदीर कोठे आहे?
-अमृतसर
राजा हर्षवर्धनचा पराभव ....... या चालुक्य राजाने केला.
- दुसरा पुलकेशी
आर्य समाजाची स्थापना याने केली ?
-स्वामी दयानंद सरस्वती
महाराष्ट्राचे आद्य क्रांतीकारक होते ?
- वासुदेव बळवंत फड
ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी जिल्ह्यात कार्य सुरू केले.
- ठाणे
१९३७ साली मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना ....... यांनी केली..
आ .कृ वाघमारे
रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? .
-डॉ बाबासाहेब आंबेडकर
होनाजी बाळ हे कोण होते ?
-शाहीर
'चतुर्वर्ण चिंतामणी' हा ग्रंथ यानि लिहिला ?
-हेमाद्री
कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.
-प्लासी
१९०५ साली ची फाळणी झाली
-बंगाल
'१८५७ चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ कोणी लिहिला?
-सावरकर व्ही .डी
महात्मा गांधींजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला ?
- साबरमती
महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला ?
-१८६९
No comments:
Post a Comment