सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
रॉबर्ट क्लाईव्ह याने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
-बंगाल
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
- लॉर्ड डलहौसी
मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
-बराकपूर
सन १८४८ ते १८५६ या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा. केली ?
-लॉर्ड डलहौसी
विधवांच्या शिक्षणांसाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?
-महर्षी धोंडो केशव कर्वे
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी १८८३ मध्ये अखिल भारतीय स्तरावर "कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद घेतली ?
-कोलकाता
राष्ट्रीय परिषदेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
-मुंबई
राष्ट्रीय परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
-व्योमेशचंद्र बॅनर्जी
१९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? -
- लॉर्ड कर्झन
अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली?
-लोकमान्य टिळक
महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरूवात कोणत्या देशातून केली ?
- द. आफ्रिका
माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले?
-राक्षसभुवन
शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली ?
-शाहिस्तेखान
अकबराने आग्याजवळ कोणते नवीन शहर वसविले?
- फत्तेपूर सिक्री
कोणार्क येथील कोणते मंदीर जगप्रसिध्द आहे?
- सूर्यमंदीर
आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?
-जपान
व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते ?
-कॅन्डीड
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
-आचार्य विनोबा भावे
सातारा जिल्ह्यात १९४२ मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन
केली ?
-क्रांतिसिंह नाना पाटील
No comments:
Post a Comment