सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
१८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?
-नानासाहेब
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वांत शेवटचे परकीय कोण ?
-पोर्तुगीज
आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?
-राजा राममोहन रॉय
कोणती व्यक्ती १८५७ च्या उठावाशी संबंधित नाही ? -
-काश्मिरचा राजा गुलाबसिंह
'संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
-राजा राममोहन रॉय
भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण?
-अॅलर्म ह्युम
राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला?
-सन १९२०
भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?
-डॉ पंजाबराव देशमुख
इ. स. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला
लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला?
-लॉर्ड डलहौसी
१९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती
संघटना संबंधित होती ?
-हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन
प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी ---हे वृत्तपत्र सुरू केले
-सुबाध .पत्रिका
पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठ ची स्थापना कोणी केली होती ?
-स्वामी विवेकानंद
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्लयावर झाला?
-शिवनेरी
भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपिय लोक पोहचले?
-पोर्तुगीज
पहिले महायुध्द कोणत्या कालावधीत झाले?
-१९१४ ते १९१८
कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ?
-जर्मन
राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
-१९२०
अॅडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ?
-जर्मनी
कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग १४९८
मध्ये शोधला ?
- वास्को-द-गामा
No comments:
Post a Comment