भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली ?
-26/1/1950
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
- दिल्ली
भारतात प्रकारची लोकशाही आहे
- अप्रत्यक्ष प्रकारची
घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
- भारतीय संसद
राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी
उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
-35
कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही ?
- पोलीस
संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
-सरदार पटेल
सरदार पटेल भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये कोणती भाषा नमूद नाही ?
-मारवाडी
महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात ?
- राज्यपाल
भारताच्या एकत्रित निधीतून (Consolidated Fund of India) खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते ?
-संसदेच्या दोन्ही सभागृहांची
कोणत्या दोन भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UNO)
कार्यालयीन भाषा आहेत ?
-अरबी व चायनीज
लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रतील एकूण किती सदस्य आहेत ?
- 67
भारतामध्ये कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात ? • -सर्वोच्च न्यायालय
भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या
सभागृहासाठी करतात?
- राज्यसभा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ यांच्याकडून दिली जाते. -राज्यपाल
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
- डॉ. राजेंद्र प्रसाद
भारतीय नागरिकत्वाचा कायदा ..... मध्ये मंजूर झाला.
- 1955
बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यांपासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालया कडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?
- हेबियस कॉपर्स
कोणते पद निर्वाचित नाही ?
- राज्यपाल
घटक राजच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
- विधान परिषद
राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो ?
- अर्थमंत्री
No comments:
Post a Comment