सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी १८८३ साली कोठे अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरविली ?
-कोलकता
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे होते?
-मुंबई
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
-व्योमेशचंद्र बॅनर्जी
१९०५ साली बंगालची फाळणी कोणत्या व्हाइसरॉयने जाहीर केली ? -
-लॉर्ड कर्झन
अॅनी बेझंट यांच्यासोबत कोणी मिळून होमरूल चळवळ सुरू केली ? -
-लोकमान्य
१९०७ सालचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते?
- सुरत
शेतकऱ्यांनी १९१८ साली कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.
-खेडा
जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?
-सर
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निश्चित केले?
-दांडी
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले ? -
- कळवण, संगमनेर, बिळाशी
१९३७ साली देशातील किती प्रांतांमध्ये निवडणूका झाल्या?
-११
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ?
-विनोबा भावे
सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ? :
-नाना पाटील
स्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाउसची स्थापना कोठे केली ?
-लंडन
बंगालमधील चितगाव येथील क्रांतीकारी गटाचे प्रमुख कोण होते ? नाना पाटील
- सूर्य सेन
आपले विचार जनतेपूढे मांडण्यासाठी सु बाबूंनी कोणता पक्ष स्थापन केला?
- फॉरवर्ड ब्लॉक
सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापन कोठे केली?
- सिंगापूर
१९३६ साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय समेचे अधिवेशन भरले होते ?
-फैजपूर
आयटक पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
-लाला लजपतराय
१९४६ च्या मार्चमध्ये पथिक लॉरेन्स, ए. व्ही. अलेक्झांडर आणि कोणाचे मिळून ब्रिटीश मंत्र्याचे शिष्टमंडळ भारतात आले होते अध्यक्ष कोण होते ?
- स्टॅफर्ड क्रिप्स