Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday, 12 June 2024

सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi

 सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 

 महाराष्ट्रात सर्वांत प्रथम मुंबई येथे इ.स. . मध्ये सुती

कापड गिरणी सुरू झाली ? 

-१८५४

---------------------------

विमानाचा शोध कोणी लावला ?

-राईट बंधू

--------------------------

 मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिध्दीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

- सिंधुदुर्ग

--------------------------

साम्यवादी पक्षाची स्थापना १९२५ मध्ये कोठे झाली ?

-कानपुर

--------------------------

 'सत्यमेव जयते' हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य ......

मधील आहे?-

-मुंद्कउपनिषद

--------------------------

दशमान पध्दती' व 'शुन्याची संकल्पना' या प्राचीन जगाला देणग्या होत '

-भारत

--------------------------

आपल्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?

-निळा

--------------------------

१९ व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिले वृत्तपत्र

-दिनबंध

--------------------------

कागदाचा शोध ....... या देशात लागला.

-चीन

--------------------------

स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय आहे?

-नरेंद्रनाथ दत्त

--------------------------

वायली या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या

क्रांतीकारकाचे नाव काय ?

-मदनलाल धिंग्रा

--------------------------

महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे?

- राजघाट

--------------------------

शारदा कायदा कशाशी संबंधित आहे?

-बालविवाह

--------------------------

काँग्रेसचे (राष्ट्रीयसभेचे) अध्यक्ष कोण नव्हते ? भारतीय राजमुद्रेवर कोणते प्राणी आहे?

- लोकमान्य टिळक

--------------------------

 साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध करणे, हे परराष्ट्र

धोरणाचे वैशिष्ट्य आहे?

-अमेरिकेच्या

--------------------------

कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो ?

-रौलट कायदा

--------------------------

 विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी आदिसंबंधी तरतूद असणारे 'हिंदू कोड बिल' संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा कोणी दिला होता ?

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

--------------------------

भारताची राजमुद्रा कोणत्या ठिकाणावरील अशोकस्तंभावरून घेण्यात आलेली आहे?

-सारनाथ

--------------------------

जगप्रसिध्द पावलेली लोकशाहीची 'स्वातंत्र्य, समता, बंधुता' ही तीन तत्वे ..... ने घोषित केली होती ?

-रुसो

No comments:

Post a Comment