महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला ?
-१९६२
हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे.
-लोकसहभाग
लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली ?
- कलम 315
पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे?
-नववे
कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो ?
- राज्यसभ
कोतवालाची नेमणूक कोण करतो ?
- तहसीलदा
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली ?
-स्वामी रामानंद तीर्थ
सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना कोणाशी केली जाते ?
-ब्रिस्मार्क
एनएसजी म्हणजे काय ?
-नॅशनल सिक्युरिटी गार्ड
ग्रामंचायतीचा सचिव कोण असतो ?
-ग्रामसेवक
भारतीय घटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे?
-17
मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार असतात ?
-लोकसभा
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
-आचार्य कृपलानी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण ? - बद्रुद्दीन तय्यबजी
गावातील जन्म-मृत्यू निबंधक कोण असतो ?
-ग्रामसेवक
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?
-कोलकाता
महाराष्ट्रात लोकसभेकरिता किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात ?
- 48
कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे ? सभागृहात विधानसभा अध्यक्षांना....
- फक्त समसमान मते पडतात त्यावेळी मतदान करता येते.
भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले ?
-26 जानेवारी 1950
भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ?
-धर्मनिरपेक्ष
'राष्ट्राचा प्रथम नागरिक' या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल ?
- राष्ट्रपती
No comments:
Post a Comment